जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कोहली एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या मालिकेत आणि सर्वच्या सर्व पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला. टी२० सामन्यात भारताचा विजय झाला. या सामन्यात त्याने २८ धावा केल्या, परंतु एकदिवसीय मालिकेत भारताचा २-३ असा पराभव झाला.
मी आता फक्त २५ वर्षांचा आहे. त्यांच्या विक्रमाशी बरोबरी करणं चांगलं आहे पण तरीही मला अजून खूप पुढे जायचंय."[१९६] विशाखापट्टणम मधील पुढच्याच सामन्यात रवि रामपॉलच्या गोलंदाजीवर हूकचा फटका मारताना तो ९९ धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक हुकले.[१९७] भारताचा दोन गडी राखून पराभव झाला परंतु कानपूर मधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताने सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज मालिका २-१ अशी जिंकली. कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आले.[१९८] ६८ च्या सरासरीने २०४ धावा करून कोहलीने मालिकेत पुन्हा एकदा सर्वाधिक धवा केल्या.[१९९]
या लेखात ख्यातनाम भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीत केलेल्या विविध विक्रमांचे संकलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोहलीने त्याची विजयी घोडदौडीतील कामगिरी भारतातील २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेतही सुरूच ठेवली. त्याने पाकिस्तानविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करताना नाबाद ५५ धावा केल्या.[२६४] विजय आवश्यक असलेल्या गटातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५१ चेंडूंत ८२ धावांची प्रेक्षणीय खेळी केली.[२६५][२६६] त्याच्या ह्या खेळीमुळे भारताने सामना सहा गडी राखून जिंकला आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले; कोहलीच्या मते ही त्याची टी२० मधील सर्वोत्कृष्ट खेळी होती.
राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
[५२] तसेच ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुळ खेळाडूंच्या स्पर्धेसाठी भारतीय उदयोन्मुख खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने ४१.२० च्या सरासरीने २०६ धावा केल्या.[५३].सर्वात चांगला कॅप्तैन आहे.विराट कोहली याला २०१८ या वर्षीच्या इंडियन प्रेमियर लीगसाठी १७ कोटी रुपयाला राँयल चलेन्जेर्स बंगलोर या संघाने रिटेन केले आहे.
पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर विराट कोहली ३६ धावांवर नाबाद आहे. यादरम्यान त्याने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.
कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो; आधी तो ज्या ग्लोव्ह्ज घालून जास्त धावा होतील त्याच वापरत असे.
^ "क्रिकेट नोंदी
न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....
मोबाईल, कॉम्प्युटरचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? त्यामुळे मोतीबिंदू होतो का?
जानेवारी २०१० मध्ये झालेल्या बांगलादेश मधील त्रिकोणी मालिकेसाठी तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली, त्यामुळे कोहलीला भारताच्या सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध पराभव झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या, परंतु त्यानंतरच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ५१/३ अशी कोसळली असताना त्याने ९१ धावांची खेळी करून भारताला विजय प्राप्त करून दिला.[७४] पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद ७१ धावा केल्या, त्यामुळे भारताने केवळ ३३ षटकांत २१४ धावांचा पाठलाग करून बोनस गुण मिळवला. पुढच्याच दिवशी त्याने बांगलादेशविरुद्ध त्याचे दुसरे शतक झळकावले आणि भारताने तो सामनासुद्धा जिंकला.
परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज : ८,७०५ धावा.